Posts

म्हातारा मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये.

एक घर, दोन निर्णय: कर्तव्याची 'पेरणी' अविनाश आणि सुहास हे दोन भाऊ शहरात स्थायिक झाले होते. अविनाश आणि सुहास दोघेपण बऱ्यापैकी चालणाऱ्या कंपनीत महत्त्वाच्या पदावर होते. दोघांच्याही आयुष्यात फ्लॅटचे कर्ज, गाडीचे कर्ज आणि मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज सुरूच होती. सर्व सुरळीत सुरू असताना अचानक गावाहून फोन आला—त्यांच्या काकांचे निधन झाले होते. दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. हे तेच काका होते ज्यांनी अविनाश आणि सुहासच्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरची जबाबदारी घेऊन दोघांचे शिक्षण पूर्ण केले होते. घरची जबाबदारी घेतली होती. आज काकांच्या मृत्यूने दोघांच्याही डोक्यावरचा आधार निघाला होता.  अविनाश आणि सुहास दोघेपण जबाबदार पदावर होते, त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये रोज जबाबदारीने काम करावे लागायचे. आज नुकतेच ऑफिसमधून घरी आले, कसेबसे जेवण करून 10 वाजता उद्याच्या कामाचे नियोजन डोक्यात ठेवून नुकतेच बेडवर पडले होते इतक्यात गावावरून फोन आला, "काका गेले..." आज ऑफिसमध्ये अविनाश आणि त्याच्या बॉसचे व्यवस्थित बोलणे झाले होते. बॉसने अविनाशला उद्याची डील फायनल करायला सांगितले होते. कंपनी नुकतीच कोरोन...

जोतिबाचा आशीर्वाद... India on Wheel (Travel Stories 3)

 जोतिबाच्या गाभाऱ्यात मी शांतपणे बसून होतो. कुठे जायचे माहीत नाही, का आलोय माहिती नाही, कधी पर्यंत बसायचे माहीत नाही. बस, जोपर्यंत मन करते तोपर्यंत बसून राहायचे आणि मनाला वाटले की उठून जायचे. संसाराचे प्रश्न संताना सुटले नाहीत मग मी कोण बापडा..  आता जोतिबाकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली होती. सर्वांची गडबड चालली होती. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जोतिबाकडे गार्हाणे मांडून भाविक पुढच्या मार्गाला चालले होते. 8 च्या सुमारास गर्दी इतकी वाढली की मला नाईलाजास्तव उठावे लागले. इतक्या वेळात ना जोतिबाने मला काही सांगितले ना मी जोतिबाकडे काही मागितले.  गुलालाने माखलेल्या पायऱ्या तुडवत तुडवत मी वर आलो. जोतिबाच्या डोंगरावर आता चांगलीच वर्दळ सुरू झाली होती. मी तसाच खाली आलो, यमाईच्या दर्शनाला कोणी आलेले दिसत नव्हते. यमाईचा शांत, निसर्गरम्य वातावरणात बस्स इथेच स्थायिक व्हावे असे वाटत होते. निसर्गाच्या सानिध्यात पिठाने भरलेल्या कट्ट्यावर निवांत बसलो होतो. बसल्या - बसल्या कधी डोळा लागला कळलंच नाही. सुख नक्की काय असते ते मला इथे कळले.  नुकतेच लग्न झालेल्या दांपत्याने मला झोपेतून ज...

From Survival to Systems Change: The Journey of Mahesh Borge

Image
Mahesh Borge’s journey is a story of resilience, self-driven transformation, and purpose-led leadership. From becoming the sole breadwinner at a young age with limited formal education to rising into senior roles within the State Government of Maharashtra and the ICICI Foundation, he has built a path defined by perseverance and impact. Today, as the Founder President of Mazisheti Shetkari Pratishthan, he bridges the gap between corporate CSR vision and grassroots realities, while also leading diverse ventures across social, hospitality, and agricultural sectors.  Mahesh Borge ’s journey is a powerful blend of resilience, purpose, and impact—spanning from personal hardship to leadership across government, corporate philanthropy, and entrepreneurship. A specialist in sustainable development and social impact, Mahesh has dedicated his career to driving meaningful change through senior roles in the  State Government of Maharashtra  and the  ICICI Foundation . These exper...

मन आकाशासारखे विशाल ठेवा – वैकुंठाचा मार्ग खुला होईल

आकाशाच्या उंचीवरून दिसणारा स्वर्ग आणि कैलासाचा मार्ग आपले मन आकाशाप्रमाणे विशाल आणि सर्वांना सामावून घेणारे असावे. जसे आकाश कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाला आश्रय देते, तसेच आपल्या मनातही प्रत्येकासाठी जागा असावी. जेंव्हा आपण या दुनियेच्या मोह-भ्रमांपलीकडे एका असीम उंचीवर पोहोचतो, तेंव्हा रोजच्या जीवनातील संकटे, दुःख आणि अडचणी अगदी क्षुल्लक वाटू लागतात. तुकाराम महाराज आणि वैकुंठाचा मार्ग संत तुकाराम महाराजांनीसुद्धा हा मार्ग अनुसरला. त्यांचे भजन, कीर्तन आणि विचार यामधून ते नेहमीच अध्यात्मिक उंची गाठण्याचा संदेश देत राहिले. शेवटी, लोकश्रुतीनुसार, ते आपल्या दैवी भक्तीच्या जोरावर आकाश लोकात, अर्थात वैकुंठात गेले. हा प्रवास फक्त एका साधूचा नव्हता, तर तो एक संकेत होता – की जो मन, विचार आणि कर्माने शुद्ध होतो, तो या संसारीक मोहांपासून मुक्त होऊन दिव्य उंची गाठू शकतो. आकाशाच्या उंचीवरून दिसणारा सत्याचा मार्ग आपण कधी विमानातून प्रवास केला असेल, तर जाणवते की जमिनीवर असताना वादळे, ढग, आणि गडगडाट दिसतो. पण जसे विमान त्या ढगांच्या वर जातं, तिथे एक वेगळंच शांत, निर्मळ आकाश असतं. हेच जीवनाचं सार आ...

'let it go' is a powerful chant. It makes you more light, so you can fly high...

कितीही जपून वागलं तरी काही लोक फक्त आपल्या चुकाच पकडायला बसलेले असतात. म्हणजे आपल्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टींनी सुद्धा कोणी दुखावून घेत असतं. माणसं नेहमीच महत्त्वाची वाटतात आपल्याला म्हणून आपण दरवेळी स्पष्टीकरणं देत राहतो. कधी चटकन माफीही मागून टाकतो (आपल्या इगोपेक्षा माणसं महत्त्वाची हे तत्त्व डोक्यात ठेवून). पण हे सतत घडत राहील तर पोरखेळ होऊन बसतो आयुष्याचा. जपून तरी किती वागावं नेहमी? मग भीती तयार होते नात्यांत एक अदृश्य! अरे आपण थोडंसं जरी चुकलो तरी आपल्याला कोणी झाडणार. किंवा सतत ही देखील टांगती तलवार राहते डोक्यावर, की आपल्याकडून नकळत काही गोष्ट घडली, जिच्यामागे कोणाला हेतूत: दुखावण्याचा उद्देश नसला तरी कोणी आपल्याबद्दल गैरसमज करून घेणार आहे, आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे. ही भीती मोठाल्या भिंती उभ्या करते नात्यांत. आतून तुटण्याची प्रक्रिया कधीच सुरू झालेली असते, तरीही आपण चिवटपणे तगून राहिलेलो असतो नात्यात, धरून असतो आपल्या माणसांना. (कारण आपल्याला आयुष्यातलं माणसांचं मोल फार अधिक वाटलेलं असतं.)    पण उंटाच्या पाठीवर शेवटची काडी कधीतरी पडतेच. असह्य होतात...

Corporates & CSR project implementation

Image
Discover the essential considerations for corporate social responsibility (CSR) implementation in this article. Learn why corporations must navigate CSR projects with caution, whether through internal teams, foundations, or strategic partnerships. Find out how meticulous reporting and impactful achievements are pivotal in garnering support from the Ministry of Corporate Affairs (MCA) and CSR committees.  In contemporary corporate governance, Corporate Social Responsibility (CSR) stands as a paramount obligation of corporations towards their stakeholders, including but not limited to the community, vendors, suppliers, environment, and local governance entities. When selecting CSR initiatives, corporations are urged to prioritize the interests and well-being of their stakeholders.  In the realm of corporate social responsibility (CSR) implementation, project sustainability, long-term objectives, investment outcomes, and societal impact stand as pivotal focal points. Amidst this ...

The Imperative of ESG Reporting in Corporate Practices - Mahesh Borge, CSR COnsultant

Image
Enhancing Transparency and Accountability: The Imperative of ESG Reporting in Corporate Practices In the contemporary landscape of corporate governance, Environmental, Social, and Governance (ESG) reporting has emerged as a pivotal mechanism for fostering transparency and accountability. Globally recognized standards such as the Global Reporting Initiative (GRI), the Sustainability Accounting Standards Board (SASB), and the Task Force on Climate-related Financial Disclosures (TCFD) have paved the way for comprehensive ESG reporting frameworks. In parallel, regulatory bodies like the Ministry of Corporate Affairs (MCA) in India have devised specific reporting formats, notably under Article 7, to streamline ESG disclosures tailored to regional contexts. ESG reporting encapsulates a holistic evaluation of an organization's impact on the environment, its engagement with society, and its governance structure. It serves as a conduit for stakeholders to assess a company's commitment t...

जोतिबाचा आशीर्वाद... India on Wheel (Travel Stories 2)

 उदगिरीमध्ये भाविकांना पिण्यासाठी पाण्याची सोय केली. त्यासोबतच अद्वितीय शक्तीचा अनुभव घेवून मी पुढील प्रवासाला निघालो. आतापर्यंत जवळपास सर्व मोह, माया, राग, द्वेष संपला होता. मुळातच माझी पेशन्स पातळी खुप जास्त आहे. परंतु एक तोटा पण आहे. सहन करून वाढलेली शक्ती तितक्याच ताकतीने बाहेर पडते. बरेच वेळेस असा रोष समोरचा व्यक्ती सहन करतोच असे नाही. बाहेर पडताना जवळपास दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू सोबत ठेवल्या होत्या. त्यामध्ये वाचनासाठी पुस्तके, झोपण्यासाठी अंथरूण पांघरूण, तसेच सर्व डिजिटल गोष्टी सोबत होत्याच. कॉम्प्युटर, कॅमेरा, मोबाईल, सर्व प्रकारचे चार्जर, तसेच या सर्व गोष्टींना पर्यायी व्यवस्थाही सोबत घेतली होती.  उदगिरी मधून खाली पायथ्याला कोकरुड मध्ये आल्यानंतर देणगीदारांचे आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचे पेयमेंट करेपर्यंत 4 वाजून गेले होते. रात्रीचा मुक्काम करण्याचे ठिकाण शोधताना जोतिबा समोरच दिसला. म्हणालो की आलोच आहोत तर कुलदैवत जोतिबाचा आशीर्वाद घेवून जावे. जवळपास 7 च्या आसपास मी डोंगरावर पोहचलो.  जोतिबाच्या डोंगरावर पार्किंग मध्ये गाडी पार्क करून भाजीपाला घेवून आलो. हा माझ्य...

उदगिरीचा वाघ.... India on Wheel (Travel Stories 1)

 रात्री ९.३० ते १० च्या आसपास किर्र झाडीतून वाट काढत मी चांदोलीच्या जंगलातुन मंदिराकडे चाललो होतो. जंगलातली झाडी इतकी गर्द आणि दाट होती की दाट हिरव्या गवतातून काळा कुट्ट साप सळसळत निघाला आहे असा डाबरी रस्ता होता. मधुनच घुबडाची आरोळी, रातकिडयांच्या किरकिरीला तडका देत होती. पहाटे पहाटे ३ वाजता पुजाऱ्याने अभिषेकासाठी आलेल्या भाविकाला आवाज द्यायला सुरुवात केली तेंव्हा कळले की हे लोक सर्व तयारी करून दैनंदिन देव पुजा आटोपून भाविकांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या पुजा अर्चा करत आहेत.  ६ वाजेपर्यंत माझे प्रातःविधी आटोपुन देवींची आरती ऐकत ऐकत चहापान केले आणि इकडे तिकडे फिरत होतो. ८ वाजेपर्यंत सर्व फिरून फिरून पुन्हा गाडीत बसलो आणि पलंबरची वाट बघत कधी डुलकी लागली कळलेच नाही.  साधारण ९ वाजता गाडीला कोणतेतरी जनावर घासत आहे असे वाटले. गाडी बऱ्यापैकी म्हणजे जानवण्याइतकी अजून व्यवस्थित सांगायचे झाले तर PK मधील डान्सिंग कार प्रमाणे हलत होती. सुरुवातीला झोपेत असल्यामुळे दुर्लक्ष केले मात्र बराच वेळ परिस्थिती मध्ये बदल झाला नाही म्हणून उटून पाहायचा प्रयत्न केला पण.....  माझी झ...

बाबर सागरच्या दिशेने... (मध्यप्रदेश)

मी आणि दत्ता (कोल्हापूर) त्याच्या बायकोसोबत तासगांव मध्ये पोहचलो. हा दत्ता म्हणजे पुर्वी जेंव्हा मी कृषि विभागाच्या सेवेत काम करायचो तेंव्हाचा खास दोस्त... काही प्रासंगिक कार्यक्रमामुळे आम्ही तासगांव मध्ये थांबलो होतो. ऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरेप्रमाणे आणि प्रत्येक घरातील वादांप्रमाने आमच्या सावळजच्या बोर्गे घराण्यात पण नेहमीप्रमाणे घरगुती वाद सुरू झाले होते, काहींना संपत्ती पाहिजे होती, तर काहींना मान. काहींना तर माहितच नव्हते की त्यांना पाहिजे काय. यामध्ये किंवा अश्या गोष्टींमध्ये आमच्या छोट्या आई आणि मोठ्या आई यांचा सहभाग असतोच असतो. ही आमच्या बोरगे घराण्याची परंपरा म्हणाला तरी चालेल.  आपला सहभाग असावा किंवा किमान गृहीत धरले जावे म्हणून मी एका काटीच्या सहाय्याने काही मोजणीची मापे टाकत होतो त्यावर मोठी आई मला विनाकारणच हिणवत होती. वास्तविक प्रधान पुरुषाच्या मृत्यूनंतर यथोचित संस्कार करून सत्ता हस्तांतरित होणे अपेक्षित होते. मी पण गेली दीड दोन तपे होईतोपर्यंत वाट पहात पहात साम्राज्याचे यथोचित संरक्षण करत होतो. हे करण्यासाठी मी आकाशपाताळ एक केले होते. एकाच वेळी तीन तीन ...

मेरे हिंदु होने पे गर्व महसूस करु, या उसके हिंदू होने पे घृणा। .... India on Wheel (Travel Stories)

Image
मेरी भारत दर्शन की प्रवास के दौरान सेहत खराब होने के कारण गीता कुटीर, बासवारा मे लगबग 4 दिन रुखा हुआ था | गीता भवन, ऋषिकेश का हिंदु संस्कृति का अनुभव देखते हुए में अगस्तमुनि से रोड के अगल बगल गीता कुटीर ढूंढते ढूंढते गीता कुटीर पहुंचा।  मेरी सेहत बहुत खराब थी की मुझे बिलकुल चला नही जा रहा था। विश्वास कर के मैने साधु जी से रहने और खाने के बारे में मदद मांगी। साधु जी ने मुझे पुछा, खाना दिया। अगले दिन साधुजी वृंदावन चले गए।  साधु जी ने मुझे रहने के लिये एक पुराना रूम दिया जो की पिछली बाढ मे बहते बहते बचा हुआ था | मेने भगवान का प्रसाद समझके उसी जगह पे खाना खाया और आराम किया । जोरो की बारिश, बादलों की गुरहाहट, नदी का बहाव ये सब कम था की रात भर चूहों की भागदौड़... एक पल के लिए मुझे तो सच में ऐसे लगा की भोले बाबा मेरी परीक्षा ले रहे हैं। दोनों राते मैने goldmines की मुव्हिज देखके गुजारी और दिनभर सोते हुए निकाले।  तीसरी रात मैंने जैसे तैसे निकाली और चौथे दिन सुबह निकलने लगा तो यहां की राजेश शर्मा नाम की इंसान ने मुझे हर दिन के 1 हजार से 4 हजार पे करने को कहा । मेरे दिमाग में था क...

International Day of Rural Women - 15 October

A chieving gender equality and empowering women is the prime focus to fight against extreme poverty, hunger and malnutrition. Equal opportunities to women could rise agricultural production by 2.5 to 4 per cent in the poorest regions and the number of malnourished people could be reduced by 12 to 17 percent. It's possible by land and livestock ownership, equal pay, participation in decision-making entities, and access to resources, credit and market. This International Day, under the theme "Rural women confront the global cost-of-living crisis", let’s recognize the work of these heroines in the food systems of the world, and let's claim rural areas with equal opportunities for all. The form and extent of work, political participation, levels of education, state of health, representation in decision making bodies, access to property etc. are some relevant indicators of status of the women. Patriarchal norms restrict Indian women's education and employment choices, ...

Happy Bhogi & Makar Sankranti Festival

Image
Express on this day our gratitude to sunlight, green plants and the farmers who cultivate the plants for our home, agriculture, and industrial needs.  Science behind Bhogi / Makar Sankranti: ✔️ emphasis given to the life saving characteristic of solar energy.  ✔️ promotion of cropping patterns which can help to overcome the problems of soil health and water salinity. ✔️ strengthening the bonds between nature and human beings. The association of animal welfare with human well being.  ✔️ emphasis given to understanding the role of science as for example photosynthesis in improving agriculture. More details about  Bhogi & Makar Sankranti Festival - ✔️  Bhogi is a festival honouring Lord Indra, the God of Rains and Clouds, and it is a time when people pray to him for a bountiful crop and prosperity. ✔️  The first day is known as Bhogi. This is when the sun god is worshipped and people step out of the house in the morning to fly kites. The second day is...

कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ? - डॉ. नितीन पाटणकर

Image
*१) कोरोना व्हायरस काय करतो ? न्युमोनिया ?* *नाही. या व्हायरसमुळे न्यूमोनिया होत नाही. कोरोनामुळे  फुफुसात जे काही होते, आपण त्याला न्यूमोनिया समजून उपचार करीत राहतो हे कदाचित चुकत असावे.*  *SARS2 Corona व्हायरस हिमोग्लोबिनला चिकटून बसतो.* *त्याला झटकून टाकण्याच्या प्रयत्नात लोहाचे कण (ions) सुटे होऊन रक्तात मिसळतात.* *त्या मुळे हिमोग्लोबिन पुरेसा ऑक्सिजन वाहून नेउ शकत नाही.* *शरीरातील महत्वाच्या आणि मोठ्या अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागतो.*  *उपचारानंतर ऑक्सिजनचा पुरवठा वाढवला तरी त्याला वाहून नेणारे हिमोग्लोबिन कोरोनाच्या विळख्यात असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा झपाट्याने वाढत जाऊन अनेक अवयव एकाच वेळी निकामी होतात. याला Resistant Hypoxia with Rapid Multi-organ Failure असे म्हटले जाते.* *रक्तातील वाढते लोहकण हे इतके मारक असतात की त्यांच्यामुळे फुफुसांना तीव्र इजा होते. या इजा होण्यामागे फुफुसातील ऑक्सिजन आणि रक्तातील लोहकण यांची रिॲक्शन जबाबदार असते. याला Powerful Oxidative Damage म्हटले जाते.* *कुठच्याही जंतुसंसर्गात, जर फुफुसांचा संसर्ग असेल तर न्यूमोनिया होतो. पण सुर...

भ्रांत न पडे मजला....

*मी... माझा बाप... आणि माझी आई... !!!* @doctorforbeggars  हि मला भेटली होती साधारण तीन वर्षांपुर्वी ... !  वय साधारण 35,  सोबत 5-6 वर्षांचा मुलगा...!  एका धार्मिक स्थळाबाहेर मागुन खायची.  औषधं देता देता ... चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली !  दरवेळी मला कोडं पडायचं... हा मुलगा कुणाचा ?  जर तीचा असेल, तर याचे वडिल कुठं  आहेत ?  याला वडिल असतील, तर मग हि एकटीच कशी दिसते ?  एकेदिवशी मी विचारलंच... !  .... लहानपणीच आईवडील वारले, जवळचं कुणी नाही... पुर्णतः निराधार.  जगण्यासाठी भीक मागणं हे सोपं काम  निवडलं. दिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा शोधुन झोपायचं, हा रोजचा दिनक्रम ! रानटी जनावरं फक्त जंगलातच नाही, तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात.  मला तर वाटतं नरभक्षक जनावरं जंगलात आणि मादीभक्षक जनावरं समाजात राहतात !  अशाच एका मादीभक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली... आरडाओरडा केला... पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता... ! प्रत्येकाला कुठंतरी पोचायचं होतं... !  या झटापटीत एक मुल हिच्या पदरात प...